जनमाध्यम न्यज मिडीया अद्याप कर्जाची वसली, इएमआयवाशिम, २३ मार्च - कोरोनामुळे इन्स्टॉलमेंट्स, ऑटो डेबिट आदी ठप्प झालेला व्यापार-उदीम पाहता बाबी थांबविण्यात आलेल्या केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेच्या नाहीत. आज शेतकरी, लहान-मोठे माध्यमातून तात्पुरत्या स्वरूपात व्यापारी, उद्योजक, नोकरदार. सर्व वित्तीय संस्थांच्या सर्व कंत्राटी कर्मचारी, कामगार असे प्रकारच्या वसुलीला स्थगिती द्यावी. समाजातील सर्व घटक घरात सर्व प्रकारचे कर्जाचे हप्ते, कॅश अडकन पडले आहेत. बहतांश क्रेडिटचे व्याज, क्रेडिट कार्डाची लोकांकडे फारसे पैसे नाहीत. बिले आदींचा भरणा तर्तास स्थगित अत्यावश्यक सेवा म्हणन बँका करावा, अशी मागणी सार्वजनिक भलेही सुरू असतील. पण उद्योग- बांधकाम मंत्री अशोक चव्हाण व्यवसाय सारे ठप्प असल्याने यांनी केली आहे. पैशांची देवाणघेवाण थांबली आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कर्जाचे हप्ते, इन्स्टॉलमेंट भरायला आणि उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री लोकांनी पैसे आणायचे कठन हा अजित पवार यांनी पत्र पाठवून प्रश्न आहे. एक जरी हप्ता चकला राज्य शासनाने केंद्र सरकारला तरी त्याचा सिबिल'वर प्रतिकल संदर्भात शिफारस करावी, असे परिणाम होतो. त्यामळे या मद्याचा म्हटले आहे. चव्हाण यांनी गांभिर्याने विचार करावा आणि सर्व आपल्या पत्रात नमूद केले आहे वित्तीय संस्थांची, बँकांची सर्व की, कोरोनाला रोखण्यासाठी प्रकारची वसुली तात्पुरती स्थगीत नागरिकांना घरातच राहण्याचे करावी. त्याचप्रमाणे जीएसटीची आवाहन करण्यात आले आहे. विवरणपत्रे आणि आयकर अत्यावश्यक सेवा वगळता इतर भरण्याची मदत देखील वाढवन सर्व खासगी आस्थापना बंद देण्यात यावी. असेही अशोक करण्यात आल्या आहेत. परंतु, चव्हाण यांनी म्हटले आहे.
वसुली तात्पुरती थांबवा!